राजेश खन्ना बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार होते. त्यांना ‘काका’ या नावानेही ओळखले जात असे. १९६६ मध्ये त्यांनी चेतन आनंदच्या ‘आखरी खत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या संपूर्ण चित्रपट कारकीर्दीत राजेश खन्ना यांनी आतापर्यंत जवळपास १८० चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते १४ वेळा फिल्मफेअर साठी नामांकन झाले आणि ३ वेळा हा पुरस्कार जिंकला. अभिनयापेक्षाही ते वैयक्तिक आयुष्यात चर्चेत होते. १९७३ मध्ये राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडियाशी लग्न केले. लग्नाच्या वेळी डिंपल फक्त १६ वर्षांची होती. पण डिम्पलशी लग्न करूनही त्यांचे बॉलीवूड अभिनेत्री टीना मुनिमशी प्रेमसं बंध होते.
ते टिनाच्या प्रेमात इतके वे डे झाले होते की त्यांनी डिंपल सोडून तीच्याबरोबर लिव्ह इनमध्ये राहू लागले. एका मुलाखती दरम्यान राजेश खन्ना म्हणाले होते की ब्रश करण्यासाठी ते एकच टूथब्रश वापरत होते.राजेश खन्ना हे त्यावेळी बॉलीवूडचा सर्वात देखणा अभिनेता होता आणि जगभरातील लाखो मुली त्यांच्यावर म रत होत्या. दरम्यान, ७० च्या दशकात अशा अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले, ज्यांनी सामान्य लोकांव्यतिरिक्त बॉलिवूड कलाकारांना त्यांच्या सौंदर्याने वेड लावले. या सुंदर अभिनेत्रीचे नाव टीना मुनिम होते.
टीना मुनीमचा पहिला चित्रपट १९७६ मध्ये देस परदेस होता. लाखो मुलींप्रमाणेच टीना मुनीम देखील राजेश खन्नाची फॅन होती. ती त्याच्या स्टारडमची फॅन होती. राजेश खन्ना विवाहित आहे हे जाणून तिने जाणीवपूर्वक त्याच्याकडे जाण्यास सुरवात केली. ८० च्या दशकात या दोघांचे प्रेम चढू लागले. टिनाने लग्नासाठी राजेश खन्नावर दबाव आणण्यास सुरवात केली आणि डिंपलला घट स्फोट देण्याचे आश्वासन राजेश खन्ना यांनी दिले. परंतु त्याने कधीही डिंपलशी घट स्फोट घेण्याविषयी बोलले नाही आणि म रेपर्यंत त्याने डिंपलपासून घ टस्फोट घेतला नाही. तथापि, दोघेही बऱ्याच काळापासून दुर होते.
जेव्हा टिनाला हे समजले की तो डिम्पलला कधीही त लाक देणार नाही आणि तो फक्त तिला फ सवत आहे, तेव्हा टीनाने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. असे म्हणतात की टीना जेव्हा राजेश खन्नाला सोडत होती तेव्हा त्याने तिच्यासमोर खूपच रडले आणि तिला न जाण्यास विनवणी करत होते. पण टीनाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि त्याला कायमचे सोडले.१९७३ साली राजेश आणि डिंपल यांचे लग्न झाले होते. पहिली काही वर्षे ठीक होती, पण नंतर दोन्हीमध्ये अंतर येऊ लागले. दरम्यान, टीनाची एन्ट्री राजेश खन्नाच्या आयुष्यात झाली.
दोघांनीही चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. डिंपलला याची माहिती नव्हती. सूत्रांच्या माहितीनुसार, सन १९८४ मध्ये डिंपलने राजेश खन्नाचे घर सोडले तेव्हा टीना मुनिम त्याच्या घरी येऊ लागली. शेवटच्या दिवसांत राजेश खन्ना एकाकी पडले आणि कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले. मुंबईतील कॅंडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यकृतच्या संसर्गामुळे त्याचे मूत्रपिंडही काम करणे थांबले होते.