घोड्याची नाळ बदलून टाकेल तुमचे न शीब, घरामध्ये नाही राहणार कोणत्या गोष्टीची कमी.

प्रत्येकाला वाटते की त्यांचे जीवन सुख शांती आणि समृद्धी मध्ये जावे. म्हणून सगळे आपल्या आपल्या परीने होईल तेवढे प्रयत्न करतात. काही लोक खूप मेहनत करतात तर काही टोले आजमावतात. असे सांगितले जाते की काळा घोडा सौभाग्याचे प्रतीक असते. काळ्या घोड्याच्या पायामध्ये बांधलेली नाळ अनेक प्रकारचे उपायांमध्ये उपयोगी होते.

नेहमी असे पाहिले जाते की लोक आपल्या घराच्या बाहेर म्हणजे मेन गेट वर घोड्याची नाळ लटकवतात. ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने घरांमधील नकारात्मक शक्ती नाहीशी होते. अनेक लोक याला आपल्या घरामध्ये म्हणजे लिविंग रूम मध्ये सुद्धा लावतात. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की की शेवटी काळ्या घोड्याच्या नाळ काय काय लाभ आहे आणि याचे महत्त्व काय आहे.

शनीचा विशेष प्रभाव – भारतीय ज्योतिष आणि तंत्रांमध्ये काळ्या घोड्याची नाळ खूप महत्व दिले गेले आहे. असे मानले जाते की काळ्या घोड्याची नाळ प्रयोग असंभव गोष्टीसुद्धा संभव करतात. तसेच ज्योतिष मध्ये शनीची दशा किंवा साडेसाती असल्यावर याचा प्रयोग केला जातो.  असे तर कोणत्याही घोड्याची नाळ प्रभावशाली असते परंतु जर काळ्या घोड्याच्या समोरील उजव्या पायामध्ये जुनी नाळ अधिक प्रभावशाली असते.

असे म्हणले जाते की शनिदेवाला मेहनत करणारे पासून खुशी मिळते तेव्हा त्यांचा प्रभाव त्यावेळी त्या पायावर असतो.  जास्त चालतो. काळ्या घोड्याची नाळेची अंगठी बनवून त्याला घातल्यावर तुमच्यावरील शनी पासून मुक्त होताल. जी कोणत्याही पूजा, पाठ, हवन, यज्ञ, आणि मंत्र यापासून नाही मिळणार.

घरामध्ये राहील बरकत – ज्योतिष शास्त्रानुसार काळ्या घोड्याची नाळ जर काळ्या कपड्यामध्ये बांधून धान्यामध्ये ठेवली तर कधीही धान्याची कमतरता होणार नाही म्हणजे घरामध्ये बरकत नेहमी राहील. सांगितले जाते की काळ्या घोड्याची नाळ कोणत्याही काळ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवल्याने धना मध्ये वृद्धि होत जाते.

विद्यार्थ्यांसाठी – हे त्या विद्यार्थ्यांना लाभकारी असतात ज्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही आणि ते स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. नाळे चा प्रयोग केल्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि आणि ते मन लावून अभ्यास करतात आणि सफलता प्राप्त करतात.

अंगठी खूप लाभदायक – वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले तर घोड्याच्या नाळीची अंगठी घातल्याने आपल्या शरीरामध्ये रक्ताचा संचार चांगल्या रीतीने होतो आणि सोबत आयरन ची कमी दूर होते. मानसिक तणाव डि प्रेशन किंवा मनातील भीती दूर करण्यासाठीही ही अंगठी खूप लाभदायक सिद्ध झाली आहे यामुळे चांगली आणि गाढ झोप येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here