सरते शेवटी या वर्षाने भरपूर दिल.
सरते शेवटी या वर्षाने भरपूर दिल.
कधी आपली माणसं पर्की झाली
तर कधी अनोळखी माणसं आपली झाली…
कधी सुख पदरी पडल… तर कधी दुःख… काही क्षण...
पण आता उभं रहायचं आहे.
पण आता उभ रहाययं आहे
वाहून गेला आहे संसार
मोडलं ओहे घरं
पण आता उभं रहायचं आहे.
कुठे तान्हूळ्याला कवटाळून माय निपश्चित पडली,
जिच्या दुधावर आयुष्यभर पोसलो ती...
नवरा
प्रेम मागीतले तर जिव देणारा तु…
हट केला तर पुर्ण करनारा तु…
रागवले तर समजुन घेणारा तु…
रूसले तर मनवनारा तु…
एकटी पडले तर साथ देणारा तु…
हरवले तर...
राग
तो आला की सार विसरुन जायला होत..
कधी कधी बोलण्यातून… तर कधी स्पर्शातुन व्यक्त होतो तो…कधी हळूवार.. कधी तिव्र… तर कधी प्रेमाने…कधी शब्दाने व्यक्त होतो...