असे मानले जाते की ही माता लक्ष्मी जी त्यांच्याच घरामध्ये कृपा दाखवते ज्यांच्या घरांमध्ये साफ-सफाई असते. अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचा साथ नेहमी राहतो. म्हणून धर्म व ज्योतिष च्या माहितीनुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराच्या सुख
समृद्धी आणि शांती साठी आपल्या घर आणि दुकानात सफाई ठेवली पाहिजे. आणि तुटलेल्या जुन्या वस्तूंना बाहेर फेकले पाहिजे. ज्याने माता लक्ष्मी नाराज होणार नाही आणि आपल्यावर नेहमी त्यांचा आशीर्वाद राहिल…
1. कोणत्याही देवी देवता च्या खंडित मूर्ती किंवा फोटो ची पूजा केली आहे. दिवाळीच्या पाहिले दुर्भाग्याला दूर करण्यासाठी दिवाळीच्या आधी अशा फोटो आणि मूर्तीला जरूर एखाद्या पवित्र स्थानामध्ये जाऊन टाका.
2. घर किंवा दुकानांमध्ये तुटलेले फर्निचर ठेवणे अशुभ असते. असे म्हणतात की घरामध्ये फर्निचर तूटलेले असल्याने निगेटिव्ह एनर्जी येते. 3. वेळोवेळी घराच्या हाताला साफ करा आणि पहिले पडलेल्या बिनकामच्या वस्तूला घराच्या बाहेर करा.
4. तुटलेल्या भांड्याचा वापर करणे अशुभ मानले जाते. असे म्हणले जाते की तूटलेल्या भांड्याचा वापर केल्याने संपती मध्ये बरकत कमी होते. अशामध्ये दिवाळीच्या सफाई च्या वेळेस घरातील तूटलेल्या भांड्यांना बाहेर काढले पाहिजे.
5. घरामध्ये पडलेल्या या पादत्राणं यामुळे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी चा वास फोटो कशामध्ये दिवाळीची साफसफाई करताना जुने शूज आणि चप्पला ला बाहेर फेकून द्या.
6. घरामध्ये खराब किंवा बंद घड्याळ ठेवली नाही पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार बंद घड्याळ उन्नती मध्ये बाधा टाकते.
7. जर तुमच्या घराच्या कोणत्याही हे कोपऱ्यांमध्ये तुटलेले काचा असतील तर त्यांना लगेच बाहेर टाका आणि नवीन आरसा लावा घरांमध्ये तुटलेला आरसा ठेवणे अशुभ मानले जाते.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.
त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.